suvichar

ऐन हिवाळ्यात सिंधुदुर्गात पावसाची हजेरी

Webdunia
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (09:38 IST)
सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु असता सर्वत्र थंडीचा कडाका वाढत असताना राज्यात सोमवारी काही ठिकाणी ऐन हिवाळ्यात पावसानी आपली हजेरी लावली. राज्यात कणकवली जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. अवकाळी पावसामुळे काजूच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे आंबा ,काजूचे पीक खराब होण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायबच आहे.नागरिकांना उकाडा जाणवत असताना आज संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. रस्त्यावर पाणी चाले होते. नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी  दुकान, घराचा आडोसा घेत होते. राज्यात काही भागात अवकाळी पावसामुळे काजू आणि आंब्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे बागायतदार चिंतेत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

दुर्दैवी गायिका पुष्पा पागधरे, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य आणि व्यायामाचे महत्त्व सांगितले

Phool Dei 2026 आनंद महिंद्रा उत्तराखंडच्या 'फूल देई' उत्सवाने भारावून गेले; जाणून घ्या हा उत्सव का साजरा केला जातो

'रील स्टार' बनवला खुनी! छत्रपती संभाजीनगरमध्ये ५० लाख रुपयांसाठी निवृत्त प्राध्यापकाची हत्या; ४० दिवसांनी मृतदेह सापडला

शाळेत टॉवेल गुंडाळून नाचणाऱ्या मुलींचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट

पुढील लेख
Show comments