Festival Posters

सी एम काय आकडे देतात, खत्री कडे कामाला होते का: राज ठाकरे

Webdunia
राज ठाकरे आता पुन्हा सक्रीय झाले असून त्यांनी पुन्हा शेकली भाषेत सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री यांनी सरकार ने केलेल्या कामांची यादी दिली आहे त्यावर राज यांनी सातारा येथे अर्थ संकल्प आणि सरकारवर जोरदार टीका केली.
 
राज म्हणतात की "आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा विकासकामांच्या बाबतीत रोज नवे समोर ठेवत आहेत  ते काय रतन खत्रीकडे कामाला होते का?, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. सातारा येथे पदाधिकारी मेळावा होता त्यात राज संबोधित करत होते. या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री यांच्या पाठोपाठ  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या खास शैलीत शाब्दिक त्यांची टर उडवली आहे. रतन खत्री हा एके काळचा मटका किंग होता. राज यांनी कंद्र सरकारवर आणि नरेद्र मोदी यांच्यावर टीका केली ते म्हणाले की मोदींचं हे शेवटचं बजेट आहे. आज तेवढ्या वेळात आपला हिशोब आटोपून घेऊ, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. निवडणूक जिंकण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेतलं जातं. पुढाऱ्यांनी जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला अडकवून वाटोळं केल्याचंही राज म्हणाले आहेत.
 
राज्यात माथी भडकवुन जातीपातीच राजकारण करण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरु असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बीड जिल्ह्यात नववीच्या एका विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

LIVE: नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेतील युती14 ठिकाणी तुटली

पुसदमध्ये तरुणाने स्वतःच्या मृत्यूची पोस्ट टाकत गळफास घेत केली आत्महत्या

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

2026 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

पुढील लेख
Show comments