Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज यांचा परप्रांतीय दावा पुराव्यासह ठरला खरा

Webdunia
गुरूवार, 26 ऑक्टोबर 2017 (16:41 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीय कसे आपल्या राज्यात येत असून त्यामुळे आपल्या शहरांचे कसे हाल होत आहे. हे नेहमीच सांगत आहेत. आता मात्र हे खरे ठरेल आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगभरातील शहरांत वाढणाऱ्या लोंढ्यांबाबत मोठा सर्वे केला आहे.त्यांनी पुरावे देत जगातील अश्या राज्य आणि शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये आपल्या राज्यातील सर्वाधिक बिहारी जनता ही मुंबई आणि पुणे येथे येत आहे. यामध्ये 1991-2001 च्या तुलनेत 2001-11 दरम्यान भारतातील स्थलांतराचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे. भारतातून इतर राज्यात घुसखोरी करणारे राज्य आहे बिहार.गरिबी, बेरोजगारी यामुळे बिहारी जनता अन्य राज्यात स्थलांतर करत आहे.बिहारमधील लोंढे मुंबई, पुण्यासह देशभरातील अनेक राज्यात जात असून व्यवस्थेवर ताण निर्माण करत आहे.बिहारचं दरडोई उत्पन्न हे सोमालियासारख्या गरीब देशाएवढं म्हणजेच वार्षिक 33 हजार रुपये आहे.
 
यामध्ये सर्वात चांगले आणि कोठेही स्थलांतर न करणारे राज्य आहे केरळ. केरळचं दरडोई उत्पन्न हे बिहारच्या चौपट म्हणजेच सुमारे 1 लाख 52 हजार आहे.त्यामुळे राज ठाकरे यांच्या बोलण्याला आता पुरावा मिळाला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments