Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युतीचा प्रश्न संपला - राज ठाकरे

Webdunia
गुरूवार, 2 फेब्रुवारी 2017 (09:30 IST)
मराठी माणसासाठी हितासाठी  कुणाचेही पाय चाटेल, मात्र  पण मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पाय छाटेन अशी घणाघाती टीका करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तर अनेक दिवसापासून मनसे शिवसेना  युतीचा विषय आता माझ्यासाठी संपला असं जाहीर करुन टाकल आहे. तसंच भाजप नको होती म्हणून हात पुढे केला होता असा खुलासाही राज ठाकरे यांनी केला आहे. दादर येथे कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे बोलत होते.
 
दिल्लीमध्ये मराठी तरुणांना मारहाण होते आणि आपल्याकडे नेते काहीच करत नाही. त्या जागी जर बिहार, उत्तरप्रदेश असता तर तिकडच्या नेत्यांनी रणकंदन घडवलं असतं. आपले ते  सुरेश प्रभू रेल्वे मंत्री यांना पाहिलं की हातात तंबाखू देऊ वाटते, सारखं हात चोळत असतात अशी खिल्लीही राज ठाकरेंनी उडवली आहे.
 
राज ठाकरेंने काय केले, असा प्रश्न मला प्रश्न विचारला जातो. माझ्या हातात सत्ता द्या, मग बघा काय करुन दाखवतो ते. नाशिकमध्ये 1 पैशाचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला नाही. नाशिकचा विकास 5 वर्षांत केला. गेल्या 25 वर्षांत असा विकास कोणी करुन दाखवला आहे का, ते पाहा, असा टोला विरोधकांना लावला आहे.

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

पुढील लेख
Show comments