rashifal-2026

येत्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट

Webdunia
रविवार, 4 ऑगस्ट 2024 (11:10 IST)
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघरमध्ये आज,मुसळधार पावसासाठी ऑरेंज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय रायगड आणि ठाण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत मान्सूनचा पाऊस साधारणपणे हलका ते मध्यम असेल पण आज रविवार 4 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 
 
पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) हाय टायड अलर्ट जारी केला आहे. 
भारतीय हवामान खात्याने (IMD) पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये 6ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार तासांत पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि साताऱ्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  
 
5 ऑगस्टपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील अनेक भागात अतिमुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार राज्य शासनाचा निर्णय

मानसिक छळाला कंटाळून नागपूरमधील 29 वर्षीय कबड्डीपटू किरणची आत्महत्या

"शारीरिक संबंध ठेवल्यास मी पगार वाढवीन"; अधिकाऱ्याच्या त्रासला कंटाळून कंत्राटी नर्सने केले विष प्राशन

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

इंडिगो संकटावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली

पुढील लेख
Show comments