Festival Posters

रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला, गुन्हा दाखल

Webdunia
रविवार, 16 जून 2024 (15:57 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात ऑटो रिक्षातून प्रवास करत असताना एका 39 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. महिलेने रिक्षा चालकाच्या विरोधात तक्रार केली असता रिक्षा चालकाला अटक केली आहे.  अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. 
 
सदर घटना  13 जून रोजीची आहे. या पीडित महिलेने कल्याण रेल्वे स्थानकातून रिक्षा तिच्या घरी वालधुनी जाण्यासाठी घेतली. महिलेने घर आल्यावर रिक्षा चालकाला भाडे दिले असता त्याने तिचा हात धरला आणि शिवीगाळ केली. तसेच तिला धमकावले. 

महिला घडलेल्या प्रकारामुळे घाबरली नंतर तिने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात तक्रार नोंदवली. शुक्रवारी संबंधित तरतुदींनुसार ऑटो-रिक्षाचालकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.आणि पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली असून पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोक केवळ भाषणांवर नाही तर कामावर विश्वास ठेवत आहेत

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पीएमसी निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा केला

LIVE: Maharashtra Election Results बीएमसीसह २९ महानगरपालिकांमध्ये मतमोजणी सुरू.

विदर्भाने कर्नाटकला हरवून विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

धुळ्याच्या प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला

पुढील लेख
Show comments