Dharma Sangrah

मराठवाड्यातील तरुणांवर शासनाकडून अन्याय - संग्राम कोते पाटील

Webdunia
शनिवार, 24 मार्च 2018 (16:35 IST)

बेरोजगारांची मोट बांधत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 
बेरोजगार तरुणांना शासनाने नोकऱ्या देऊन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत जागा वाढविणे तसेच रामलीला मैदानावरील फुटकळ व्यावसायिकांना जागा उपलब्ध करुन द्यावी यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते  पाटील यांनी केले.यावेळी आमदार रामराव वडकुते, युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे उपस्थित होते.हिंगोली येथे एमपीएससीचे परिक्षा केंद्र उभारण्यात यावे, शासकीय रिक्तपदे लवकरात लवकर भरण्यात यावे, रामलीला मैदानावर किरकोळ व्यावसायकांना ११ महिन्याच्या करारावर जागा उपलब्ध करुन द्यावी आदी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

ग्रामीण स्वराज्य संस्थांमध्ये बदलांची तयारी सुरू, मुख्यमंत्र्यांना सादर केला महत्त्वाचा प्रस्ताव

बजरंग दलाच्या माजी शाखेचे अध्यक्ष यांची जुन्या वैमनस्यातून हत्या; नागपूर मधील घटना

बाळासाहेब आज इथे नाहीत हे बरे झाले! राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंचा तीव्र उपहास

LIVE: चंद्रपूर काँग्रेसमध्ये फूट वडेट्टीवार आणि धानोरकर आपापल्या नगरसेवकांशी झाले वेगळे

शिवसेना सर्वात वाईट काळातून जात आहे, असे राऊत यांनी मुंबई महापौरपदावर म्हटले

पुढील लेख
Show comments