Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात थंडी कायम सातारा सर्वात थंड

Webdunia
राज्यात थंडीचा हुडहुडी वाढली असून,  साताऱ्यात राज्यात सर्वात कमी म्हणजेच  7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील एका दिवसात किमान तापमान किंचित वाढणार असून, त्यानंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.तर नाशिक मध्ये थंडीची लाट कायम असून जवळपास रोज ८ डिग्री सेल्सिअस तपमान आहे.
 
दाट धुक्याचा परिणाम म्हणून  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सत झाली  आहे.  मुंबईहून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. रविवारी या मार्गावर दाट धूके होतं. परंतु सोमवारी रविवारपेक्षाही धुक्याचे प्रमाण अधिक आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेलगत असलेले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेट स्टेडियम देखील या धुक्यात हरवून गेलं होतं. हा परिणाम कमीत कमी ४ ते पाच दिवस कायम असणार आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments