Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आजपासून शाळा सुरु

Webdunia
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (10:41 IST)
सध्या राज्यात ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते  बारावीचे वर्ग भरत आहे . तसेच शहरी भागात इयत्ता आठवी ते  बारावीचे वर्ग सुरु आहे .दिवाळीच्या सुट्ट्या नंतर आता हे वर्ग पुन्हा भरणार. आता शाळेची घन्टा पुन्हा वाजणार. राज्यात दिवाळीनंतर इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग सुरु होणार असे संकेत मिळाले होते .पण प्रत्यक्षात अद्याप प्राथमिक वर्ग कधी सुरु होणार हे माहिती नाही. शालेय शिक्षण विभागाकडून कोणतेही आदेश आलेले नाही .त्यामुळे शिक्षण क्षेत्रात नाराजीचे वातावरण आहे . कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यातील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आल्या .दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आली असून उर्वरित सुट्टी नाताळ किंवा उन्हाळी सुट्टींमध्ये समावेशित केली जाणार. अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली. 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

पुढील लेख
Show comments