Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आजपासून शाळा सुरु

Webdunia
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (10:41 IST)
सध्या राज्यात ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते  बारावीचे वर्ग भरत आहे . तसेच शहरी भागात इयत्ता आठवी ते  बारावीचे वर्ग सुरु आहे .दिवाळीच्या सुट्ट्या नंतर आता हे वर्ग पुन्हा भरणार. आता शाळेची घन्टा पुन्हा वाजणार. राज्यात दिवाळीनंतर इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग सुरु होणार असे संकेत मिळाले होते .पण प्रत्यक्षात अद्याप प्राथमिक वर्ग कधी सुरु होणार हे माहिती नाही. शालेय शिक्षण विभागाकडून कोणतेही आदेश आलेले नाही .त्यामुळे शिक्षण क्षेत्रात नाराजीचे वातावरण आहे . कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यातील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आल्या .दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आली असून उर्वरित सुट्टी नाताळ किंवा उन्हाळी सुट्टींमध्ये समावेशित केली जाणार. अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली. 
 
 
 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments