Dharma Sangrah

शरद पवारांची मोदींवर टीका

Webdunia
शुक्रवार, 18 जानेवारी 2019 (17:43 IST)
बळीराजाशी बेईमानी करणाऱ्या भाजपाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आधी आश्वासनं द्यायची आणि नंतर ढुंकूनही पहायचं नाही हेच मोदीराज्य अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद  पवार यांनी भाजपावर आणि मोदींवर निशाणा साधला. एवढंच नाही तर दहा टक्के आरक्षणात ग्रामीण विद्यार्थ्यांचा निभाव कसा लागणार असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. 
 

या सरकारने शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसाचं हित पाहिलं नाही. त्यांना या घटकांशी काहीही घेणंदेणं नाही. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र सरकार त्यांना मदतही करत नाही. त्यामुळे जे शेतकऱ्याशी इमान राखत नाहीत त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही असे पवार यांनी म्हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी मोठी घोषणा करणार; रात्री ८:३० वाजता राष्ट्राला संबोधित करणार

LIVE: महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी अनिवार्य

नाशिक धर्मांतरण प्रकरण: निदा खान दोनदा हॉस्पिटलमध्ये का गेली? डॉक्टरांनी सांगितली खरी माहिती

ठाण्यामध्ये कंटेनर आणि दुचाकीच्या धडकेत नवविवाहित जोडप्याचा मृत्यू

पुणे: पाय बांधून बॅटने मारहाण नंतर बोऱ्यात लपवली लाश; वकील, पत्नी आणि अल्पवयीन मुलीकडून अवैध संबंधाच्या शंकेतून सेक्रेटरीची क्रूर हत्या

पुढील लेख
Show comments