suvichar

शिवेसेनेने केंद्राच्या अहवालाचा विपर्यास केला - मुख्यमंत्री

Webdunia
गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (09:20 IST)
केंद्राच्या अहवालात वॉर्डनिहाय वित्तीय माहिती देण्यात मुंबई महापालिकेला शून्य गुण, नागरी कामाबद्दल शून्य गुण, पारदर्शक कारभाराबाबत शून्य गुण आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणाले, “अर्धवट वाचलं किंवा चुकीचे सल्लागार ठेवले, तर तोंडघशी पडायला होतं, तसं शिवसेनेचं झालं आहे. उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता, तर लक्षात आलं असतं की, मुंबई महापालिकेची इज्जत राज्य सरकारमुळे वाचवली.” मुंबईचा इतका विकास झाला की, मुंबईचा ‘पाटणा’ झाला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोमणा मारला. मुलुंडमध्ये झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई ते विजयदुर्ग दरम्यानची बहुप्रतिक्षित रो-रो सेवा सुरू झाली

Sarojini Naidu Death Anniversary सरोजिनी नायडू पुण्यतिथी

युद्धामुळे शेअर बाजार कोसळला

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून भाविकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले

पुढील लेख
Show comments