Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उजनी धरणात प्रवासी बोट बुडून सहा जण बेपत्ता

Webdunia
बुधवार, 22 मे 2024 (09:58 IST)
उजनी धरणाच्या पात्रात कळाशी ते कुगाव वाहतूक करणारी बोट धरणाच्या नदी पात्रात बुडाली असून या अपघातात सहा जण बेपत्ता झाले.
 
 इंदापूर तालुक्यात कळाशी गावातून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या कुगाव येथे बोटीद्वारे वाहतूक केली जाते. संध्याकाळी कळाशी येथून नागरिकांना घेऊन जाणारी बोट अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे वेगाने पालटली. या अपघातात 6 जण बेपत्ता झाले असून अद्याप त्यांची नावे समजू शकली नाही. 
त्यांच्या शोध अद्याप लागू शकला नाही.  

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी तालुका इंदापूर येथे आज सायंकाळी वाहतूक करणारी एक बोट उलटली असून यातील काहीजण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत असून या बोटीमध्ये एकूण सात प्रवाशी प्रवास करत होते. यातील एकजण सुखरूप असून बाकीच्या सहा जणांचा शोध सुरू आहे.
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शर्मा : टी20 कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा, भारतासाठी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणारा कर्णधार

तुमच्या नाभीत घाण कशी आणि कुठून तयार होते, माहित आहे का?

रोहित शर्मा : 'टॅलेंट ते वाया गेलेलं टॅलेंट' आणि आता 'जगज्जेता कर्णधार', असा आहे 'हिटमॅन'चा प्रवास

मुलाला विष पाजल्यावर स्वतः गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

महायुतीचे सर्व पक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवणार-चंद्रशेखर बावनकुळे

सर्व पहा

नवीन

वर्गशिक्षिकाने विद्यार्थ्याला घरी बोलावून प्रॅक्टिकलच्या नावाखाली हे केले काम, कारवाई करण्याची मागणी

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणत टीम इंडिया ठरली चॅम्पियन, 'इथे' मॅच फिरली

विराट कोहली : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या जगातील एकमेव खेळाडूचा प्रवास

ओम बिर्ला : लोकसभा अध्यक्षपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाचीही वादानं सुरुवात

पुढील लेख
Show comments