Festival Posters

तर ठाकरे कधीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील

Webdunia
सोमवार, 13 जानेवारी 2020 (09:49 IST)
महाविकासआघाडीतील कुरबुरी अशाच सुरु राहिल्या तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, असा खळबळजनक दावा माजी खासदार आणि  यशवंतरावर गडाख यांनी केला. ते नेवासे येथे शंकरराव गडाख यांच्या सत्कार समारोहाप्रसंगी बोलत होते. 
 
त्यांनी म्हटले की, अनेक राजकीय तडजोडी करून तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, मंत्रिपद आणि बंगल्यांच्या वाटपावरून रोज कोणी ना कोणी रुसत आहे. उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला नसता तर काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसावे लागले असते. आताही तुम्ही सुधारला नाहीत तर उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, असे भाकीत यशवंतराव गडाख यांनी वर्तविले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

दिल्ली विधानसभा अध्यक्षांना विधानसभा इमारत बॉम्ब ने उडवून देण्याच्या धमकीचा मेल

अशोक खरात प्रकरणावर राज ठाकरे यांचा राज्य सरकार वर हल्लाबोल, दिली ही प्रतिक्रिया

कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना लाथा बुक्याने मारहाण

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

षडयंत्र की जादूटोणा?’ आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघाताचा संबंध ‘अघोरी विधीं’शी जोडला

पुढील लेख
Show comments