Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप : ...म्हणून मख्यमंत्री अण्णांच्या पाया पडले

Webdunia
गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (10:42 IST)
येत्या निवडणुकीपर्यंत काही बोलू नये म्हणून मुख्यमं‍त्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पाया पडले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतल्यावर पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली.
 
अमरावती येथील परिवर्तन यात्रेसाठी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह पाटील हे रवाना झाले. यापूर्वी पाटील विमानतळावर पत्रकारांशी बोलले. 
 
अण्णा हजारे यांनी येत्या निवडणुकीपर्यंत काही अडचणीचे बोलू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाया पडले आणि 9 महिन्यांची मुदत मागितली, असे पाटील म्हणाले. 
 
तसेच, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कितीही टीका केली तरी भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी त्यांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न करू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: बुलढाण्यात भीषण रस्ता अपघात

अमेरिकेने उचलले मोठे पाऊल, संगणक चिप आणि औषधांच्या आयातीची चौकशी सुरू

एमबाप्पेला मिळाले सहा वर्षांत पहिले रेड कार्ड, रिअल माद्रिदने अलाव्हेजवर 1-0 असा विजय मिळवला

मुंबईहून गोव्यात अवघ्या काही तासांत पोहचता येईल, नितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी

उत्तर-मध्य नायजेरियात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात चाळीस जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments