Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, एसईबीसीच्या उमेदवारांना राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय

State Government s
Webdunia
शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (08:30 IST)
राज्यात पोलिस भरती २०१९ साठी एसईबीसीच्या उमेदवारांना राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने जुना आदेश निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
 
पोलिस भरती २०१९ करता एसईबीसी च्या उमेद्वारांना आपले अर्ज दाखल करताना अडचनींना समोरे जावे लागत होते. ज्या उमेदवारांनी एसईबीसीमधून अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सा.प्र.वि. कडील दि. २३ डिसेंबर २०२०च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही गृहमंत्री देशमुख  म्हटले आहे.
 
येत्या काही महिन्यात राज्यातील पोलीस दलात सुमारे साडेबारा हजार जागा भरण्यात येणार असून, या भरती प्रक्रियेत एसईबीसी आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला होता. यामुळे एसईबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे शुल्क भरण्याबरोबरच वयोमर्यादाही लागू होणार आहे. पोलिस भरतीत एसईबीसीतील जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय गृहविभागाने जारी केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE:मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज ,मनसे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह

कुणाल कामरा यांना देशविरोधी संघटनांकडून 4 कोटी रुपये मिळाल्याचा शिवसेना नेते निरुपम यांचा मोठा आरोप

CBSE ने इयत्ता 9 वी ते 12 वी साठी नवीन अभ्यासक्रम जारी केला

आरएसएस स्वयंसेवक स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करतात-मोहन भागवत

कामाख्या एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले, अपघातात 7 जखमी

पुढील लेख
Show comments