Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

4 म्हशी, 250 कोंबड्या आगीत जळून ठार

Webdunia
मंगळवार, 15 मार्च 2022 (14:15 IST)
वडवणी तालुक्यातील बावी तांडा परिसरात ही आगीची घटना घडली आहे. 33 केव्हीची विद्युत तार तुटून दामू राठोड आणि शेषेराव राठोड यांच्या तब्बल 13 एकर ऊस जळून खाक झाला असून प्रल्हाद आडे यांचाही गोठा जळून खाक झालाय. तसेच 4म्हशी आणि 250 कोंबड्याांचाही मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासह संसार उपयोगी साहित्य वाचवण्यासाठी शेतकरी कुटुंबाची अक्षरश: धावपळ झाली होती. 
  
 या महिनाभरात महावितरणचा कारभाराने अनेक तालुक्यांमध्ये कित्येक एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये अनेकांचा जीवदेखील यामध्ये गमवावा लागला आहे.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments