Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (15:42 IST)
बुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता रचून आत्महत्या केली आहे. त्यांची दोन मुले रोजंदारीवर काम करत असून एका मुलीचे लग्न झालेले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८० ते ९० हजार रुपयांचे कर्ज आहे. तसेच सावकाराचे थोडे कर्ज होते. थकबाकी फेडण्यासाठी कर्जदार तगादा लावत असल्यामुळे त्या तणावाखाली होत्या. आशा इंगळे यांच्या पतीचे २००८ मध्ये निधन झाले होते. दोन्ही मुले रोजंदारीवर असल्यामुळे त्या एकट्याच शेती बघत होत्या. 
 
आशा इंगळे यांच्या दिराने सांगितले की, “साडे तीन एकरात फक्त दहा पोती सोयाबीनचे उत्पन्न झाले होते. मुलाचेही उत्पन्न फारसे नव्हते. त्यामुळे आशाताई खुप तणावात होत्या आणि त्यातूनच त्यांनी रात्री स्वतःचे सरण रचून आत्महत्या केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE:बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी कोण?नितीन गडकरींनी दिले उत्तर

पंतप्रधान मोदींनी निवृत्तीची घोषणा करण्यासाठी आरएसएस कार्यालयात भेट देण्याचा संजय राऊतांचा दावा

खार पोलिसांनी कामराविरुद्ध आणखी तीन गुन्हे दाखल केले

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या

बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी कोण?नितीन गडकरींनी दिले उत्तर

पुढील लेख
Show comments