Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही-अजित पवार

Webdunia
रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (10:22 IST)
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान हे अंदाजे 4 हजार कोटींचं असल्याचा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. एनडीआरएफच्या नियमांनुसार हा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
 
मराठवाड्यात 48 लाख हेक्टरपैकी 35 ते 36 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 75 टक्के क्षेत्राचं नुकसान झालं असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी वेळ आली तर कर्ज काढू पण त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असंही अजित पवार म्हणाले. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्णय होईल, असंही पवार म्हणाले.
 
शेतीच्या नुकसानीबरोबर रस्ते, पूल वाहून गेल्यानंदेखील नुकसान झालं आहे. त्याची माहिती घेतली जात असल्याचं पवारांनी सांगितलं. तसंच केंद्रानं पिकविम्याचे पैसे द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments