Marathi Biodata Maker

पाच दहशतवादी तर ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात

Webdunia
गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:11 IST)

पाच राज्यात केलेल्या ए टी एस ने केलेल्या  कारवाईत ठाणे 

 , बिजनौर आणि लुधियानातून पाच दहशतवाद्यांना, तर चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील मुंब्रा भागातून नाजिम शमशाद अहमद नावाच्या एका 26 वर्षीय दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. 

मुंब्य्रातूनच गुलफाम आणि उजैफा अबरार या आणखी दोन संशयित दहशतवाद्यांनाही एटीएसनं ताब्यात घेतले आहे.त्यानंतर महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब आणि बिहारच्या पोलिसांच्या मदतीनं 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सध्या या सर्व दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे. देशात काही घातपाती कारवाया करायच्या आहेत म्हणून हे सर्व काम करत होते. अशी महिती ए टी एस ला मिळताच कारवाई केली आहे.

 
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली

नितेश राणेंचा हसण्याचा VIDEO व्हायरल

"माझे घर तुटले, तुझा अभिमान तुटेल," कंगना राणौतचे महानगरपालिका निवडणुकीतले विधान खरे ठरले का?

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांबद्दल पंतप्रधान म्हणाले....

महाराष्ट्रात महायुतीने 'महाविजय'ची घोषणा केली; गडकरींनी फडणवीस आणि शिंदे यांचे अभिनंदन केले

पुढील लेख
Show comments