Dharma Sangrah

पाच दहशतवादी तर ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात

Webdunia
गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:11 IST)

पाच राज्यात केलेल्या ए टी एस ने केलेल्या  कारवाईत ठाणे 

 , बिजनौर आणि लुधियानातून पाच दहशतवाद्यांना, तर चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील मुंब्रा भागातून नाजिम शमशाद अहमद नावाच्या एका 26 वर्षीय दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. 

मुंब्य्रातूनच गुलफाम आणि उजैफा अबरार या आणखी दोन संशयित दहशतवाद्यांनाही एटीएसनं ताब्यात घेतले आहे.त्यानंतर महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब आणि बिहारच्या पोलिसांच्या मदतीनं 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सध्या या सर्व दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे. देशात काही घातपाती कारवाया करायच्या आहेत म्हणून हे सर्व काम करत होते. अशी महिती ए टी एस ला मिळताच कारवाई केली आहे.

 
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

पुण्यात ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर दगडाने ठेचून हत्या, मृतदेह गोठ्यात शेणामध्ये लपवण्यात आला; ६५ वर्षीय व्यक्तीला अटक

मुंबई : वडा पाव ते चहा, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीमुळे रेस्टॉरंटमधील दर वाढले

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांचा संदेश: मराठी शिकणे आवश्यक आहे, पण हिंसाचार नाही

नरहरी झिरवाल यांनी स्वतःच आपला वादग्रस्त व्हिडिओ कसा बनवला गेला हे स्पष्ट केले

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २० मे पर्यंत शेतकरी ओळखपत्र बनवणे अनिवार्य

पुढील लेख
Show comments