Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वऱ्हाड घेऊन जाणारी बस पेटली

Webdunia
रविवार, 21 एप्रिल 2024 (14:32 IST)
मुंबई- पुणे मार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसने पेट घेतला. या मध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहे. बस मध्ये 42 प्रवाशी होते. 

सदर घटना रविवारी 21 एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास खोपोली जवळ घडली.
लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती. बस रायगडच्या खोपोली जवळ आली असता बस मध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक पेट घेतला. प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बसमधून बाहेर पडून आपला जीव वाचवला. नंतर बस पूर्णपणे जून खाक झाली. 
 
घटनेची माहिती मिळतातच महामार्ग पोलीस, अग्निशमनदल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था डेल्टा फोर्सने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर दोन तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवता आले. या घटनेमुळे वाहतूक खोळंबली होती. 
 
Edited By- Priya Dixit   
 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments