Dharma Sangrah

कार झाडावर आदळून अपघातात तिघांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 17 मे 2022 (10:10 IST)
जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील पळासखेडा जवळ भरधाव वेगाने जाणारी कार समोर येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात झाडावर आदळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली आहे. 
 
माहितीनुसार, पळासखेडा येथून चारचाकीने तिघे जण तारवड़े गावाकडे निघाले असता. त्यांची कार वेगात होती. रस्त्यावर समोरून येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना अंदाज आला नाही आणि त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली आणि या अपघातात तिघांच्या डोक्याला आणि हातापायाला जबर मार लागला.त्यांना तातडीने स्थानिकांनी रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. किसान लखीचंद जाधव(40) पवन जिंदाल राठोड (26) आणि जितेंद्र काशिनाथ पवार असे या मृतकांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments