Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या मासेमारी करणाऱ्याचे, शेतकरीने प्राण वाचवले

Webdunia
रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (16:34 IST)
सध्या परतीचा पाऊस सुरु झाला आहे.रात्री पासून पावसाने हिंगोली शहर आणि संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे.मुसळधार पाऊस कोसळत आहे.धरण देखील पूर्ण क्षमते भरले आहे त्यामुळे नदी पात्राची पातळी वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरगाव परिसरातील कयांधु नदीला पूर आला आहे.या पुरात सोयाबीनची गंजी वाहत जात होती  हे बघून मासेमारी साठी पाण्यात उतरलेले रामण पावडे यांचा तराफा या गंजीत अडकला आणि स्वताःचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी गंजीचा आधार घेतला. पाण्याच्या प्रवाह वेगाने असल्यामुळे पावडे हे त्या गंजीत अडकलेल्या थर्माकोलच्या तराफासह डोंगरगावापासून शेवाळे गावा पर्यंत सुमारे 5 किलोमीटर नदीच्या पात्रात वाहत गेले.त्यांना पुराच्या पाण्यात वाहताना बघून शेवाळे गावातील शेतकरी आणि गावकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने त्यांना वाचवले.   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

मुंबईत उद्या 19 जानेवारीला रेल्वेचा 4 तासांचा मेगा ब्लॉक, टाटा मॅरेथॉन आणि अहमदाबादसाठी धावतील या विशेष गाड्या

Zomato वर भडकला कस्टमर, CEO ला माफी मागावी लागली

LIVE: मुंबईत उद्या रेल्वेचा 4 तासांचा मेगाब्लॉक

सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वक्तव्य समोर आले

26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस : महाभारत आणि बौद्ध काळात पण लोकतंत्र होते का?

पुढील लेख
Show comments