Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारनं स्थानिकांना विश्वासात घेतलं नाही; जयंत पाटलांचा आरोप

Jayant Patil
Webdunia
शनिवार, 6 मे 2023 (21:10 IST)
बारसू रिफायनरी वादावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. लोकांनी विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं होतं. मात्र ते झालं नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
 
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकांची समजूत घालणं आणि लोकांना विश्वासात घेणं हे विकास मार्गाचं पहिलं पाऊल आहे.ते टाळून सरकार रेटारेटी करत असेल तर प्रश्न तयार होतात. यातून स्थानिक लोकांना प्रकल्प आपल्या विरोधात आहे असं वाटतं. एवढ तारतम्य सरकारनं ठेवण आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
 


Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments