Dharma Sangrah

राज्यात मान्सून सक्रिय ,हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला

Webdunia
शुक्रवार, 11 जून 2021 (19:30 IST)
राज्यात मान्सून सक्रिय होऊन पुढील काही दिवस पाऊस जोरदार येईल त्यामुळे अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याकडून आला आहे.मुबंईत सकाळ पासून जोरदार पाऊस असल्याने मुंबईकरांचे त्रेधा तिरपीट होत आहे. 
 
कोकणात देखील मुसळधार पावसासह ढगफुटी होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे.मुंबई,पालघर,ठाणे,रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस येण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे तसेच पावसासह जोरदार वारे असण्याचे देखील सांगितले आहे.
 
रत्नागिरीत देखील 11 आणि 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे त्याच सह हा पाऊस ढग फुटी प्रमाणे असल्याचे देखील सांगत आहे.मुंबईत देखील पाऊसामुळे लोकांची चांगलीच धांदल उडाली आहे. सर्वी कडे पाणीच पाणी झाल्यामुळे लोकांना वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यावर लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे.  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

युरोप चुकीच्या दिशेने जात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार, अलर्ट जारी

हिवाळी अधिवेशनात साताऱ्यातील फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येचा मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली

LIVE: राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार राज्य शासनाचा निर्णय

पुढील लेख
Show comments