Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे काय नवीन, सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली

Webdunia
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (16:30 IST)
सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली आहे. आता सर्रास शहरातील झाडांना लटकलेली दिसू लागली आहेत. सांगलीतील आयर्विन ब्रिज जवळ आणि मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमधील झाडांवर या वटवाघळांनी आपल ठाण मांडले आहे. एकेका झाडाला शेकडोंच्या संख्येने ही वटवाघळे लटकलेली दिसून येत आहेत. तसेच सांगली शहरापासून जवळ असलेल्या बुधगावमध्येही वटवाघळे आढळून आली आहेत. 
 
मिरजेलगत आणि कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या अर्जुनवाड येथेही वटवाघळांची संख्या मोठी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ सालात आलेल्या महापूरामुळे अर्जुनवाड येथील वटवाघळांनी आपला मोर्चा मिरजेकडे वळविला असून आता त्यांनी उद्यानातील झाडावर ठाण मांडले आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments