rashifal-2026

हे काय नवीन, सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली

Webdunia
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (16:30 IST)
सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली आहे. आता सर्रास शहरातील झाडांना लटकलेली दिसू लागली आहेत. सांगलीतील आयर्विन ब्रिज जवळ आणि मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमधील झाडांवर या वटवाघळांनी आपल ठाण मांडले आहे. एकेका झाडाला शेकडोंच्या संख्येने ही वटवाघळे लटकलेली दिसून येत आहेत. तसेच सांगली शहरापासून जवळ असलेल्या बुधगावमध्येही वटवाघळे आढळून आली आहेत. 
 
मिरजेलगत आणि कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या अर्जुनवाड येथेही वटवाघळांची संख्या मोठी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ सालात आलेल्या महापूरामुळे अर्जुनवाड येथील वटवाघळांनी आपला मोर्चा मिरजेकडे वळविला असून आता त्यांनी उद्यानातील झाडावर ठाण मांडले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

सोनिया गांधींना वाढदिवशी कोर्टाची नोटीस, मतदार यादीत नावाची फसवणूक केल्याचा आरोप

रोमियो लेन रेस्टॉरंटवर बुलडोझर कारवाई, सौरभ आणि गौरव लुथरा यांच्याविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस

IND W vs SL W: श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा, मंधाना सह दोन नवीन चेहऱ्यांना संधी

LIVE: राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

पुढील लेख
Show comments