Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल असा लावला जाणार

The result
Webdunia
गुरूवार, 27 मे 2021 (21:05 IST)
दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मूल्यमापनासाठी नववी आणि दहावीतील आतापर्यंत झालेल्या शालेय स्तरावरील परीक्षांच्या निकालाचा आधार घेतला जाणार आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची चर्चा झाली. परीक्षांबाबत अंतिम प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.  मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिल्यास शिक्षणमंत्री 1-2 दिवसात त्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
 
शालेय स्तरावर झालेल्या नववीच्या परीक्षा तसेच दहावीच्या अंतिम परीक्षा वगळता  झालेल्या परीक्षांचं मुल्यमापन करण्याचा प्रस्ताव  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

मुंबईत धावणार ई-बाईक टॅक्सी,भाडे आणि नियम जाणून घ्या

नागपुरात गाडीने चिरडून रुग्णालयात नेण्याचा बहाण्याने पुलावरून फेकले, गुन्हा दाखल

LIVE: दादर येथे तरुणीची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या

मुंबई: दादर येथे बी.कॉम.च्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वडिलांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी आज

पुढील लेख
Show comments