Marathi Biodata Maker

आता कुठलाही वाद-विवाद नाही, समज गैरसमज झाले दूर

Webdunia
मंगळवार, 7 जानेवारी 2020 (11:04 IST)
शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे आणि सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. सत्तार आणि खैरेंचे समज गैरसमज दूर झाले आहेत. यापुढे पक्षाच्या आदेशाप्रमाणे ते दोघेही काम करतील अशा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
 
झालेल्या सगळ्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती आहे. या सर्व विषयांवर चर्चा झालेली आहे. आता दोघांनाही एकत्र काम करण्याचं, पक्षाचे आदेश आणि पक्षाची शिस्त पाळण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता कुठलाही वाद-विवाद नाही. असे एकनाथ शिंदे यांनी सांगीतले. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments