Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धरणात बुडून तीन शिक्षकांचा मृत्यू

Webdunia
गोंदिया- १५ ऑगस्ट रोजी सहलीसाठी गेलेल्या चार शिक्षकांपैकी तिघांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेले तीन शिक्षकांचा तमांगता धरणात बुडून मृत्यू झाला.
 
एन. मिश्रा (भिलाई), अरविंद सर (उत्तर प्रदेश) आणि अतुल कडू (नागपूर) असे या मृतकांची नावे आहेत. हे शिक्षक गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गात शिकवत होते. तिघांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने धरणाच्या बाहेर काढून राजनांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 
शिक्षकांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठविले जाणार आहे. हे शिक्षक भिलाईतील शिक्षक मित्राच्या आमंत्रणावर राजनांदगाव येथील मांगता धरणावर सहलीसाठी गेले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वयंपाकावरून झालेल्या वादामुळे सहकर्मीची निर्घृण हत्या, आरोपीला अटक

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : महिलांना दर महिन्याला 1500 रुपये, 47 लाख शेतकऱ्यांची वीज बिले माफ, 'या' आहेत मोठ्या घोषणा

18 वर्षे मोठी लिव्ह-इन पार्टनरचा तरुणाने खासगी व्हिडिओ केला व्हायरल

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : अजित पवारांकडून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची घोषणा, महिन्याला दीड हजार रुपये मिळणार

मुंबईत याच्यासाठी रक्तदात्याची तातडीने गरज, रतन टाटा यांची पोस्ट

सर्व पहा

नवीन

रोहित शर्माला अश्रू अनावर

T-20 वर्ल्ड कप: रोहित शर्माने दिलेली सूट, ज्यामुळे भारत फायनलमध्ये पोहोचला

Maharashtra Budget: माझी लाडकी बहीण योजना, फ्री गॅस सिलेंडर…निवडणूक पूर्व आज बजेटमध्ये उघडणार योजनांची पेटी

10 रुपयांसाठी मुलाची हत्या, स्विमिंग पुलचे भाडे दिले नाही म्हणून नाकात आणि तोंडात भरली माती

महाराष्ट्रामध्ये दूध महागणार? आंदोलन करणार शेतकऱ्यांनी दिला इशारा, डेयरी विकास मंत्रींनीं बोलावली बैठक

पुढील लेख
Show comments