Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाची झडप, 5 मृत्युमुखी तर अनेक जखमी

Webdunia
सोमवार, 31 जानेवारी 2022 (09:48 IST)
लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाने झडप घातली .या अपघातात 5 जण दगावले. औरंगाबाद येथील वैजापूरजवळ शिवराई फाट्याजवळ दोन आयशरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले आहे. 
जालनातील अंबड तालुक्यातून हे वऱ्हाड नाशिकला जात असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 23 हुन जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक आणि औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मृत झालेल्या पाच जणांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

पूजा खेडकरची IAS सेवा संपुष्टात,केंद्र सरकारची कारवाई

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली,तिघांचा मृत्यू, 27 जणांना वाचवण्यात यश

WhatsApp: व्हॉट्सॲपच्या या युजर्सना मिळणार नवीन ॲप अपडेट

सिमरनने महिलांच्या 200 मीटरमध्ये उपांत्य फेरी गाठली

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक गाडले गेले

पुढील लेख
Show comments