Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाची दडी; पीक वाचवण्यासाठी शेतक-यांवर तांब्याने पाणी घालण्याची वेळ

Webdunia
सोमवार, 20 जून 2022 (07:33 IST)
नाशिक पावसाने दडी मारल्याने शेती पिके धोक्यात आली आहे. येवला तालुक्यातील पारेगाव येथे टोमॅटो उत्पादक शेतकरी राजू सय्यद यांची टोमॅटोचे पीक वाचविण्यासाठी कळशी, तांब्याने पाणी देताना चे चित्र पहायला मिळत आहे.

राजू सय्यद या शेतकऱ्याने पाऊण एकर मध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. मात्र पावसाने दडी मारल्याने या शेतकऱ्याला आपले पीक वाचविण्यासाठी ताब्याने,कळशीने पिकाला पाणी घालण्याची वेळ आली असून पाऊस पडावा अशी प्रतीक्षा तालुक्यातील शेतकरी करीत आहे. या शेतकऱ्याला टोमॅटो पीक लागवडी करिता ४० ते ४५ हजार रुपये खर्च आला असून जर लवकर पाऊस पडला नाही तर केलेला पूर्ण खर्चसह पीक वाया जाईल. इकडून तिकडून पाणी आणून पीक वाचविण्याची धडपड या शेतकऱ्यांची चालू आहे.

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments