rashifal-2026

आजपासून पावसाळी अधिवेशन , विरोधी पक्षांमध्येच फूट

Webdunia
सोमवार, 24 जुलै 2017 (11:17 IST)

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचे चित्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस पाहायला मिळाले. त्यामुळे सत्ताधारी निश्चिंत झाले आहेत. सरकारच्या कारभारात ‘झोल’ असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत केली.

विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये येत्या ५ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी, दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख, बाळासाहेब सावंत या दिवंगत नेत्यांबरोबरच शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांचाही गौरव करणारा ठराव मांडण्यात येणार आहे. राजशिष्टाचारानुसार ठरावामध्ये इंदिरा गांधी यांचे नाव आधी येणे सयुक्तिक ठरते. पण विधान परिषदेत सदस्यसंख्या जास्त असलेल्या राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या नावाचा ठराव आधी घ्यावा, असा आग्रह धरला आहे. त्यातून दोन काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

BMC मध्ये भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे, संजय घाडी यांना उपमहापौरपदी उमेदवारी दिली

अजित पवारांच्या अपघातावरून राजकारण! मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका करताना म्हटले-"राजकारण्यांनी त्यांची माणुसकी गमावू नये''

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; गडचिरोली जिल्हा 'भारताचा ग्रीन स्टील हब' म्हणून विकसित केला जाईल

LIVE: महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान

ओला, उबर आणि रॅपिडो आज संपावर; केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लिहले पत्र

पुढील लेख
Show comments