Marathi Biodata Maker

टोल बंद करण्यास आम्ही असमर्थ ,सरकारची कबुली

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2017 (14:12 IST)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा टोल बंद करण्यात आम्ही असमर्थ आहोत, अशी स्पष्ट कबुली राज्य सरकारने हायकोर्टात दिली. त्यामुळे एमएसआरडीसीनं यासंदर्भातला निर्णय घ्यावा असं राज्य सरकारनं हायकोर्टात सांगितलं.

यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ता प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या रस्त्याच्या उभारणीचा पूर्ण खर्च हा अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झाल्यामुळे, ही टोलवसुली तात्काळ बंद करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.  या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय की, याबाबतचा करार हा कंत्राटदारासोबत करण्यात आला आहे. ज्यात 2019 पर्यंत टोल वसुलीची मुदत देण्यात आली आहे. तसेच खर्च पूर्ण झाला तरी टोल वसुली मध्येच थांबवण्यात यावी अशा प्रकराचा कोणताही मुद्दा करारात समाविष्ट नाही, असं राज्य सरकारनं हायकोर्टात सांगितलं.

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

भाजपची 'परिवर्तन यात्रा' चार विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच वेळी सुरू होणार, अमित शाह करणार सुरुवात

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; इको कारची टेम्पोशी टक्कर झाल्याने तीन जणांचा मृत्यू

कर्जतजवळील उतारावर मालगाडीचे नियंत्रण सुटले; मोठा रेल्वे अपघात टळला

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली, १५ दिवसांत दुसरा मोठा अपघात

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात; 'चुकीचा अर्थ लावला जाईल या भीतीने नेते विनोदही करत नाहीत,'

पुढील लेख
Show comments