Festival Posters

टोल बंद करण्यास आम्ही असमर्थ ,सरकारची कबुली

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2017 (14:12 IST)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा टोल बंद करण्यात आम्ही असमर्थ आहोत, अशी स्पष्ट कबुली राज्य सरकारने हायकोर्टात दिली. त्यामुळे एमएसआरडीसीनं यासंदर्भातला निर्णय घ्यावा असं राज्य सरकारनं हायकोर्टात सांगितलं.

यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ता प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या रस्त्याच्या उभारणीचा पूर्ण खर्च हा अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झाल्यामुळे, ही टोलवसुली तात्काळ बंद करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.  या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय की, याबाबतचा करार हा कंत्राटदारासोबत करण्यात आला आहे. ज्यात 2019 पर्यंत टोल वसुलीची मुदत देण्यात आली आहे. तसेच खर्च पूर्ण झाला तरी टोल वसुली मध्येच थांबवण्यात यावी अशा प्रकराचा कोणताही मुद्दा करारात समाविष्ट नाही, असं राज्य सरकारनं हायकोर्टात सांगितलं.

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

संजय राऊत यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा, १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा रद्द

कल्याणमध्ये परीक्षेच्या भीतीने १७ वर्षीय विद्यार्थिनीने केली आत्महत्या

ताडदेव-नागपाडा-मुंबई सेंट्रल उड्डाणपुलाचे उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला मोठा दिलासा, आता वाहतूक कोंडीतून सुटका

एफआयएच प्रो लीगमधील पराभवांचा सिलसिला संपला, ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव

LIVE: पुणे हे एआय-आधारित वाहतूक व्यवस्थापन असलेले देशातील पहिले शहर बनले

पुढील लेख
Show comments