Marathi Biodata Maker

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी मेडीटेशन सेंटर ची स्थापना

Webdunia
शनिवार, 17 मार्च 2018 (09:08 IST)
श्री क्षेत्र येथे येणाऱ्या भाविकांसाठी अध्यात्मिक ज्ञान व राजयोग मेडीटेशन चा लाभ मिळण्यासाठी नाशिक येथील ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे त्रंबक रिंग रोड येथील निरंजनी आखाडा जवळील वास्तू मध्ये राजयोग मेडीटेशन सेंटर उभारण्यात आले आहे-

त्रंबकेश्वर शहर व सोबतच्या खेडे पाड्यांवरील लोकांना व्यसन मुक्त,  तणाव मुक्त व आत्महत्या मुक्त  होवून अध्यात्मिकता व सुख शांन्तिमय जीवन व्यतीत करण्यासाठी या राजयोग मेडीटेशन सेंटरची निर्मिती करण्यात आल्याचे मुख्या सेवाकेंद्र प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी  वासंती दीदी यांनी सांगितले. या राजयोग मेडीटेशन सेंटर चे उत्घाटन रविवार दि. १८ मार्च रोजी भव्य समारंभाने करण्यात येणार आहे.  यात दुपारी २ वाजता मान्यवरांच्या शुभ हस्ते शिव ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तद्पच्च्शात शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. यात दोन ट्रक्टर वर सतयुगीं देवी देवतांची  सजीव प्रतिकृती व शिव परमात्म्याची ज्योतिर्लिंग प्रतिमा सजविण्यात येणार आहे. सदर पदयात्रा गजानन संस्थांच्या गेट पासून सुरु होवून संपूर्ण गावात संचालन होणार आहे. या पदयात्रेचे जागोजागी मान्यवर व भाविकांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा समारोप त्रंबक येथील सोनार वाडा येथे भव्य अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने  
होणार आहे. या कार्यक्रमाचा अधिक अधिक लोक्कांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रम संयोजकांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

शिवनेरीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस गर्जना: किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली

T20I विश्वचषकात श्रीलंकेला त्यांच्याच मैदानात हरवून झिम्बाब्वेने मोठा धक्का दिला

तारिक रहमान पंतप्रधान झाल्यानंतर बांगलादेशने घेतला मोठा निर्णय: भारतीय विमान कंपन्यांसाठी हवाई क्षेत्र बंद

ऑस्ट्रेलियाने भारताला एकोणीस धावांनी हरवून मालिका बरोबरीत आणली

जबलपूर मंदिरात तोडफोडीमुळे तणाव,हाणामारी आणि दगडफेक,परिस्थिती नियंत्रणात

पुढील लेख
Show comments