Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मृत्यू

Webdunia
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी शिवारातील तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. करण सुभाष निकाळजे (8) आणि पवन दिलीप आढे (14) अशी मृत मुलांची नावं आहेत. त्या दोघांचा तलावातील गाळात पाय रुतल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
 
शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने मंठा येथील पवन मामाकडे कुऱ्हाडी गावी आला होता. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत असल्याने शरीराला गारवा मिळावा यासाठी करण आणि पवन तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते तलावातील गाळात अडकले. यावेळी बाजूच्या माळावरील शेळ्या हाकणाऱ्या मुलाने दोघांना बुडताना बघताच याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. मात्र ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments