Dharma Sangrah

उद्धव ठाकरे यांना मराठी भाषिकांची मते मिळाली नाही -देवेंद्र फडणवीस

Webdunia
शुक्रवार, 14 जून 2024 (17:40 IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले या लोकसभाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना ना मराठी माणसांची मते मिळाली ना उत्तर भारतीयांची. त्यांना ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा त्याग केला त्यांची मते मिळाली.  
 
 शिवसेनेच्या (यूबीटी) उमेदवारांनी मुंबईतील लोकसभेच्या तीन जागा अल्पसंख्याक, बिगर मराठी आणि बिगर हिंदी भाषिकांच्या मतांच्या जोरावर जिंकल्या. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने (UBT) महानगरातील सहा पैकी तीन जागा जिंकल्या तर भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी एका मतदारसंघात विजयी झाले.
 
ते म्हणाले, विरोधकांचा विजय हा सामान्य मुंबईकर किंवा मराठी भाषिकांमुळे किंवा उत्तरभारतीयांमुळे झालेला नाही. ज्यांच्या फायद्यासाठी शिवसेने (यूबीटी) ने लोकप्रिय बाळासाहेबांना  'हिंदूहृदयसम्राट' ऐवजी 'जनाब' वापरण्यास सुरुवात केली त्या लोकांच्या मतां मुळे विरोधक जिंकले.

उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी माझ्या हिंदू भगिनींनो, बांधवानो हे म्हणत भाषणाची सुरुवात करणे थांबवल्याचा दावा फडणवीस यांनी केला.भाजप संविधान बदलणार आहे त्यांना आरक्षण संपवायचे आहे असे खोटे प्रचार विरोधकांकडून करण्यात आले.या मुळे भाजपला मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले.  
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

LIVE: लंडनमधील इंडिया हाऊस महाराष्ट्र सरकारच्या मालकीचे होणार

प्रवक्तापदावरून काढून टाकल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत अमोल मिटकरी यांना नवी जबाबदारी

एका पुरूषाला सहा बायका, सर्व एकाच वेळी गर्भवती... व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली

अमरावतीमध्ये लग्नात नवरदेवावर चाकूने हल्ला; व्हिडिओग्राफरने ड्रोनने हल्लेखोराचा पाठलाग केला

मुंबई विमानतळ 'Digi Yatra' वापरण्यात टॉपवर, प्रत्येक तिसरा प्रवासी करतोय डिजिटल प्रवास

पुढील लेख
Show comments