Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली : उद्धव ठाकरे

ही मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली : उद्धव ठाकरे
Webdunia
शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (21:06 IST)
देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मतं मागणे ही मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे. भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवी नाव शोधायचे आणि त्या नावाने मते मागयची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार आहे. या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीसांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून उत्तर देईल, अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली.याबाबत प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे.
 
देंवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे, असे आवाहन केले होते. यावर शिवसेना पक्ष प्रमुखे उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

LIVE: 'सौगत-ए-मोदी' नाहीये हे सत्ता जिहाद आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

'त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या, त्याला प्रसाद द्यायला हवा', कुणाल कामराच्या नवीन व्हिडिओवर मंत्री शंभूराज संतापले

मांजरीला घाबरून पळाली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली, चिमुरडीचा वेदनादायक मृत्यू

संविधान कोणीही बदलू शकत नाही... महात्मा गांधींचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'राम राज्य'वर काय म्हटले?

इजिप्तच्या किनाऱ्याजवळ पर्यटक पाणबुडी बुडाली, ६ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments