Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

uddhav
Webdunia
रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (16:18 IST)
यंदा सर्वत्र पावसाने उच्छाद मांडला होता, शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे पिकांचं खूप नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेलं पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा करून औरंगाबादातील गंगापूर तालुक्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर बोलून दाखवल्या. सरकारला शेतकऱ्यांच्या मदतीला भाग पाडू, धीर सोडू नका. असे आश्वासन त्यांनी दिले. 
 
राज्यात यंदा पावसाचा थैमान झाला असून सर्वात जास्त नुकसान मराठवाड्यात औरंगाबादातील गंगापूर तालुक्यात दहेगाव आणि पेंढापूर गावात झाले असून या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर गेले. शिंदे सरकार आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. 
 
 Edited By - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Terror attack in Pahalgam शहीद पतीला पत्नीकडून भावनिक श्रद्धांजली

Terror attack in Pahalgam नराधम मास्टरमाइंड सैफुल्लाह खालिद कसूरी कोण?

Terror attack in Pahalgam पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोन मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले

LIVE: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले

न्यायालय आणि न्यायाधीशांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी, महिलेला तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड

पुढील लेख
Show comments