Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही

Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2020 (22:46 IST)
उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत म्हटलं की आपण करोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आपण पोहोचलो असल्याचं सांगितलं. 
 
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की 24 तासं दुकानं सुरु ठेवणे हा आपल्या सरकारचा धाडसी निर्णय आहे. जनतेच्या विश्वासावर हा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
 
जीवनाश्यक वस्तूंची दुकान 24 तास सुरु राहणार आहेत हे वारंवार सांगत असल्यावरही काही ठिकाणी कारण नसताना गर्दी होतं आहे पण असे करु नका असं आवाहन वारंवार करत आहोत, लोकांनी परिस्थिीतचं गांर्भीय समजावं, असं देखील म्हणाले.
 
जनतेची वागणूक बघून धक्का बसत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आणि लोकांना नियमाचे पालन करण्याची विनंती केली. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments