Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मागे का? - उद्धव ठाकरे

Webdunia
बुधवार, 5 एप्रिल 2017 (11:08 IST)
कर्जमाफीची घोषणा म्हणजे फक्त निवडणूक जुमला नाहीत, हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखून दिले. उत्तर प्रदेशसारख्या देशातील सगळ्यात मोठ्या रज्यात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, तर मग कृषिप्रधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागे का राहावे. असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊन देशातील दाबलेल्या, पिचलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्य पावलावर पाऊल ठेवून राज्यातील शेतकर्‍यांनाही कर्जमाफीची घोषणा करावी. अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments