rashifal-2026

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मागे का? - उद्धव ठाकरे

Webdunia
बुधवार, 5 एप्रिल 2017 (11:08 IST)
कर्जमाफीची घोषणा म्हणजे फक्त निवडणूक जुमला नाहीत, हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखून दिले. उत्तर प्रदेशसारख्या देशातील सगळ्यात मोठ्या रज्यात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, तर मग कृषिप्रधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागे का राहावे. असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊन देशातील दाबलेल्या, पिचलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्य पावलावर पाऊल ठेवून राज्यातील शेतकर्‍यांनाही कर्जमाफीची घोषणा करावी. अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना या दिवशी खेळला जाईल

LIVE: महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार अनंतात विलीन

नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्यानंतर काय घडले?

सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी-बार्शी रस्त्यावर भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

अजित पवार यांच्या निधनावर भाजपने पूर्ण पानाची जाहिरात प्रसिद्ध केल्याने संजय राऊत संतापले

पुढील लेख
Show comments