Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्देवी ! सात गायींचा विजेचा धक्का लागून मृत्यू

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (13:30 IST)
औरंगाबाद मध्ये रोहित्रावरील विद्युत तार तुटला आणि विजेचा धक्का लागून सात गायींचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी घडली.गेवराई ब्रूकबॉन्ड हे शहरापासून काहीच अंतरावर आहे.येथे पगारिया ऑइल मिलच्या मोकळ्या जागेत महावितरणचे रोहित्र आहे.या मधून विद्युत तार तुटून पडली आणि तेथेच मोकळ्या जागेत चारत असलेल्या गाईंपैकी 7 गायीचा विजेचा धक्का लागून दुर्देवी अंत झाला.या घटने मुळे शेतकऱ्यांनी इतर गायींना हाक मारून बाजूला केल्याने मोठा संकट टळला.
 
या घटने ची माहिती मिळतातच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब विद्युत पुरवठा बंद केला.पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्युमुखी झालेल्या गायींचा पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.   
 

संबंधित माहिती

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments