Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्षा गायकवाड यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली

Webdunia
शुक्रवार, 21 जून 2024 (20:11 IST)
मुंबई NEET-UG मधील कथित अनियमिततेबद्दल काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या प्रमुख वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्या त्यांच्या पक्षाने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या .

त्यांनी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन का बाळगले आहे असा प्रश्न उत्पन्न केला. त्या म्हणाल्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा. 
 
पंतप्रधान मोदी यांनी एक शब्दही उच्चारला नाही. शिक्षणाचे राजकारण करू नये, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. असेही त्या म्हणाल्या.
 
नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वर्षा गायकवाड या मुंबई उत्तर मध्य विभागातून लोकसभेवर निवडून आल्या. 
 
नीट पेपरच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा मागितला आहे.  
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

NEET परीक्षेतील हेराफेरी विरोधात नागपुरात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

'या' आजारावर गर्भातच उपचार केल्याने हजारो बाळांचा जीव वाचू शकतो

हायकोर्टात सुनावणी पूर्ण होईपर्यंत सीएम केजरीवालांच्या जामिनावर स्थगिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आज संध्याकाळी राज्यातील भाजपच्या सर्व बड्या नेत्यांची फडणवीसांच्या घरी बैठक

लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणाने मुलीच्या वडिलांची हत्या केली

सर्व पहा

नवीन

मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपात्रातून एक लाख रुपये चोरले, ठाण्यातील घटना

लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम, ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

AUS vs BAN : ऑस्ट्रेलिया कडून डकवर्थ-लुईस नियम वापरून बांगलादेशचा 28 धावांनी पराभव

राज्यात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट!

राष्ट्रीय सेल्फी दिवस

पुढील लेख
Show comments