Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 21 मे 2024 (17:07 IST)
सध्या राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. तापमान वाढल्यामुळे उष्णतेत झळा तीव्र होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे उष्मघाताचा त्रास होऊन एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना परळी येथे घडली असून महादेव संभाजी गुट्टे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. 

देशभरातील वाढती उष्मा आणि उष्णतेच्या लाटेबाबत सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. वाढत्या उष्णतेचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो, काही लोकांमध्ये यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. विशेषत: वृद्ध लोक आणि लहान मुलांनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

राज्यात काही ठिकाणी उन्हाची तीव्रता जास्त आहे. तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहे. बीड जिल्ह्यात देखील काही दिवसांपासून उकाडा वाढत आहे. परळीच्या भाजीपाला बाजारात दररोज प्रमाणे महादेव संभाजी गुट्टे हे भाजी विकायला आले असता त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. 
त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉटरांनी सांगितले.

Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

सर्व पहा

नवीन

सुजाता सौनिक यांची होणार मुख्य सचिव पदी नियुक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाशी फोनवर संवाद साधला, हार्दिक-सूर्याचे कौतुक केले

New Army Chief:जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवीन लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

पासपोर्ट घोटाळा मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी सीबीआयची धाड, 32 जणांवर गुन्हा दाखल

Bank Holidays in July 2024 :जुलै महिन्यात बँक एकूण 12 दिवस बंद असणार,सुट्ट्यांची यादी तपासा

पुढील लेख
Show comments