Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोयना धरणातील पाणी प्रकल्पासाठी वळवावे; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Webdunia
मंगळवार, 24 मे 2022 (21:36 IST)
रिफायनरी प्रकल्पासाठी जोरदार मोर्चेबांधणी
रत्नागिरी : कोकणातील रिफायनरीबाबत आता काही सकारात्मक हालचाली होताना दिसत आहेत. परंतु, शिवसेनेची भूमिका अद्याप देखील स्पष्ट नसल्याने लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम आहे. पण, त्याचवेळी शिवसेनेचे स्थानिक अर्थात राजापूर-लांजा या विधानसभा मतदारसंघातील आमदार राजन साळवी  यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी कोयना धरणातील पाणी रिफायनरी प्रकल्पासाठी वळवावे, अशी मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यानी कोकणातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यावेळी हे पत्र दिल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली. त्यामुळे सध्या रिफायनरी प्रकल्पासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याचं समोर येत आहे.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments