suvichar

पुण्यात तीन दिवस पाणी नाहीच फक्त एकच पंप सुरु

Webdunia
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (09:00 IST)
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिल्यानंतरही पालिकेच्या बंद केलेल्या दोन पैकी केवळ एकच पंप सुरु झाला आहे. पाणी उपसा करणारा एकुण तीन पैकी केवळ दोनपंप सुरु आहेत, अदयापही एक पंप बंद असल्यामुळे पाणी कपात सुरुच राहणारा असून, पाटबंधारे विभागाच्या एककल्ली  कारभार यामुळे  शहराच्या पुर्वभागाचा पाणी पुरवठा तीन दिवस बंद आहे. त्यामुळे सणासुदीच्या वेळी पाणीबाणी निर्माण झाली असून समस्त पुणेकर हैराण झाले आहेत. पाणीकपात करावीच लागेल अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.  पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांशी लवकरच बैठक झाल्यानंतर पाणी पुरवठ्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुणेकर नागरिकांनी  पाणी काटकसरीने वापरावे असा सल्ला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला तर, पुणे महापालिकेला जेवढा पाण्याचा कोटा दिला आहे, त्याहून अधिक पाणी महपालिका घेत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  पुणे शहरासह ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनाही पाणी द्यावे लागते. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे आता नागरिकांना पाणी सर्व कारणे पाहता योग्य पद्धतीने वापरावे लागणर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आसाममध्ये झालेल्या सुखोई Su‑30MKI लढाऊ विमान अपघातात दोन वैमानिक मृत्युमुखी

नवी मुंबईत वर्ग सुरू असताना इमारतीचा स्लॅब कोसळला, १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

देशभरात बनावट बॉम्ब धमक्या देऊन दहशत पसरवणाऱ्या व्यक्तीला अटक; गुन्हे शाखेला मोठे यश

LIVE: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्र सरकारने उचलले मोठे पाऊल

IND vs ENG "बुमराह हा या विजयाचा खरा हिरो",संजू सॅमसनने हृदयस्पर्शी विधान केल

पुढील लेख
Show comments