Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोट्यावधीचं वीजबिल थकल्याने कबनूरचा पाणीपुरवठा बंद

Webdunia
सोमवार, 16 मे 2022 (21:40 IST)
कबनुरकबनूर ग्रामपंचायत च्या निष्काळजीपणाचा फटका संपूर्ण कबनूर गावाला बसला आहे. जलस्वराज योजनेवरील कोट्यावधीचे वीजबिल ग्रामपंचायती कडून थकित राहील्यामुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला असून आजचा पाचवा दिवस आहे. त्यामुळे कबनूर गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.  
 
योजनेवरील पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायच्या वतीने या दोन दिवसांमध्ये साडेबारा लाख रुपये भरण्यात आलेला आहे. आणखी साडेसात लाख रुपये भरल्यानंतरच योजनेवरील विद्युत पुरवठा सुरू होईल, असे विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी दिली. शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारी कदाचित ग्रामपंचायतीकडे रक्कम भरल्यानंतरच नागरिकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments