Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला

Webdunia
मुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. या कारणामुळे नाराज तीन तरुणांनी चाकूने त्यावर हल्ला केला. घटना अहमदनगर येथील आहे. अहमदनगरच्या 18 वर्षीय चैतन्य याने एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला होता ज्यात त्याचे एग्रीकल्चर कॉलेजचे विद्यार्थी होते. परंतू एका विद्यार्थ्याला ग्रुपहून बाहेर काढणे जीवावर बेतेल हा विचारही केला नसेल. 
 
अलीकडेच चैतन्यने सचिन गदख नावाच्या एका तरुणाला कॉलेज सोडल्यामुळे ग्रुपमधून डिलीट केले. या साध्याश्या गोष्टीवरून सचिन रागवाला आणि त्याने 17 मे ला रात्री अहमदनगर-मनमाड रोडवर चाकूने चैतन्यवर हल्ला केला. या हल्ल्यात चैतन्य गंभीर रूपाने जखमी झाला असून त्याला पुण्याच्या एका रुग्णालयात भरती केले गेले. 
 
पोलिसांप्रमाणे, हल्लाखोर नेवासाच्या सोनई गावाचा असून फरार आहे. चैतन्यच्या तक्रारीवर सचिन गदख, अमोल गदख आणि दो इतर तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

संबंधित माहिती

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments