Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला

Webdunia
मुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. या कारणामुळे नाराज तीन तरुणांनी चाकूने त्यावर हल्ला केला. घटना अहमदनगर येथील आहे. अहमदनगरच्या 18 वर्षीय चैतन्य याने एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला होता ज्यात त्याचे एग्रीकल्चर कॉलेजचे विद्यार्थी होते. परंतू एका विद्यार्थ्याला ग्रुपहून बाहेर काढणे जीवावर बेतेल हा विचारही केला नसेल. 
 
अलीकडेच चैतन्यने सचिन गदख नावाच्या एका तरुणाला कॉलेज सोडल्यामुळे ग्रुपमधून डिलीट केले. या साध्याश्या गोष्टीवरून सचिन रागवाला आणि त्याने 17 मे ला रात्री अहमदनगर-मनमाड रोडवर चाकूने चैतन्यवर हल्ला केला. या हल्ल्यात चैतन्य गंभीर रूपाने जखमी झाला असून त्याला पुण्याच्या एका रुग्णालयात भरती केले गेले. 
 
पोलिसांप्रमाणे, हल्लाखोर नेवासाच्या सोनई गावाचा असून फरार आहे. चैतन्यच्या तक्रारीवर सचिन गदख, अमोल गदख आणि दो इतर तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

पुण्यात एका अभियंत्याने पत्नीवर संशय घेऊन स्वतःच्या मुलाची केली हत्या

LIVE: दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा दावा

अजित पवारांनी मुस्लिमांबाबत केलेल्या विधानावर नारायण राणे यांची प्रतिक्रिया आली समोर

‘उद्धव ठाकरेंनी मला दोनदा फोन केला आणि…’, दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा दावा

शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्काराने नितीन गडकरी सन्मानित

पुढील लेख
Show comments