rashifal-2026

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपुढे बसून अजित पवरांना 'चुकलो' असं का म्हणावं लागलं?

Webdunia
रविवार, 26 सप्टेंबर 2021 (11:56 IST)
"मी जिल्हाधिकारी म्हणालो का? आता एवढं कुठे शिकलोय मी.खूप दिवसांनी एवढी चूक झाली,"असं उपमुख्यमंत्री अजित पवार भर सभेत बोलले.
 
सातारा जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना 'मी पाच वर्षं जिल्हाधिकारी होतो' असं ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्याकडे चिठ्ठी पाठवली.त्यात लिहिलं होतं 'जिल्हाधिकारी नव्हे पालकमंत्री म्हणा.'
 
ही चिठ्ठी वाचताच अजित पवार म्हणाले, "खूप दिवसांनी अशी चूक झाली हो. यापूर्वी मोठी चूक झाली होती. त्याची किंमत मोजावी लागली. तेव्हापासून कानाला खडा लावला.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीपुढे बसलो आणि साहेब चुकलो म्हणालो."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

निठारी प्रकरणातील दोषी सुरेंद्र कोलीची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली

महाराष्ट्र राज्य प्राणीसंग्रहालय प्राधिकरण" स्थापन करण्यास राज्य सरकारची मान्यता

कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या दोन हल्ल्यांमध्ये एका महिलेचा मृत्यू

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची तयारी, बावनकुळे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे मुंबईत निधन

पुढील लेख
Show comments