Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ; 5 जणांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2016 (10:43 IST)
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कामशेतजवळ  पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला.

मारुती सुझुकी सियाज भरधाव वेगात जात होती. यावेळी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. अपघात तिघांचा जागीत तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेले सर्व जण पुण्यातील बावधन येथील असल्याचे समोर आलं आहे.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments