Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देश सोडून जाण्यास निलेश राणे यांना मनाई

Webdunia
बुधवार, 4 मे 2016 (16:34 IST)
चिपळूण: संदीप सावंत यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मे रोजी होणार असून सुनावणी पूर्ण होईपर्यंत निलेश राणे यांना देश सोडून जाण्यास मनाई केली आहे. चिपळूण न्यायालयाने निलेश राणे यांना अंतरीम अटकपूर्व जामीन कायम ठेवला.
 
इतर चारही आरोपींना 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज या आरोपींना सुनावणीसाठी खेड सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी कोर्टाने हा निकाल दिला.
 
राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला गेल्या 24 एप्रिल रोजी रात्री चिपळूण इथल्या घरातून जबरदस्तीने उचलून गाडीत कोंबलं आणि मारहाण करत मुंबईला नेलं, अशा तक्रार तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी पोलिसांकडे नोंदवली होती.
 

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

पुढील लेख
Show comments