Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्र्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा

Webdunia
गुरूवार, 4 ऑगस्ट 2016 (09:23 IST)
जुन्या पुलाशेजारी नवा पूल बांधण्यात आला आहे. तरीही जुना पूल वापरात ठेवण्यात आला होता. त्याचा वापर बंद करण्यात आला असता, तर ही दुर्घटना टळली असती, असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.
 
मुंबई-गोवा महामार्गावरील पूल कोसळल्यामुळे महाडच्या सावित्री नदीत वाहने वाहून गेल्यानंतर बुधवारी दिवसभर घटनास्थळी बचावकार्य सुरू होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), तटरक्षक आणि नौदलाच्या जवानांकडून परिसरात शोधमोहीम बुधवारी सकाळी सुरू करण्यात आली. पण अद्यापपर्यंत केवळ दोन मृतदेह बचावपथकाला सापडले असून, अन्य कोणत्याही वाहनाचा शोध लागलेला नाही. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी फडणवीस यांनी बचावकार्याचा आढावा घेतला आणि अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. 

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments